ठरलं तर मग’ मालिकेत मोठा खुलासा! आश्रम खून केसचा निकाल ३० जुलैला – सायलीने दिली पुढच्या ट्रॅकची हिंट.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. ३० जुलै रोजी मालिकेत आश्रम खून प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. तब्बल दोन वर्षे चाललेल्या या खटल्याचा शेवट अखेर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पुढे काय घडणार? सायलीचा हिंट या ट्रॅकनंतर मालिकेत काय घडणार याबाबत अभिनेत्री जुई गडकरी (सायली) हिने थोडीशी झलक दिली आहे. … Read more

अर्जुनने केला मालिकेबाबत मोठा खुलासा? | Tharl Tar Mag Starpravha Serail news update

नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. येत्या 30 जुलैला या मालिकेच्या आश्रम केसचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे 30 जुलै नंतर ही मालिका संपणार का असा गैरसमज अनेक प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला आहे आणि प्रेक्षकांचा हाच गैरसमज दूर करण्यासाठी आता अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली … Read more